TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

दप्तराचे ओझे आता घरीच विसरा, दहावीपर्यंत शाळेत पुस्तके नेण्याची गरज नाही

शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षणमंडळाकडून अनेक प्रयोग केले जातात. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना टॅब दिले आहेत. तर आता पंजाब सरकारने अशाप्रकारचा निर्णय घेत पीडीएफ स्वरुपात पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. यानुसार दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत पुस्तके नेण्याची गरज नसेल.

source https://maharashtratimes.com/career/career-news/punjab-education-books-up-to-class-10-are-given-the-form-of-e-books-the-burden-of-bags-will-reduce/articleshow/90927325.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या