ईशान्येतील राज्यांमधील शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत हिंदी विषय अनिवार्य करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याला आसाममधील विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. काँग्रेस आणि एजेपी या विरोधी पक्षांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/asam-sahitya-sabha-aasu-against-hindi-as-compulsory-subject/articleshow/90771870.cms
0 टिप्पण्या