Advertisement
राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन कसे करायचे यासाठी एक वेळापत्रक तयार करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार उत्तरपत्रिका संकलन केंद्रात पोहोचवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची आहे. मात्र मुंबईतील अनेक भागांत या वेळापत्रकानुसार उत्तरपत्रिकांचे संकलन होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-result-2022-board-exam-paper-checking-delayed-in-mumbai/articleshow/90950575.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-result-2022-board-exam-paper-checking-delayed-in-mumbai/articleshow/90950575.cms