Advertisement
कोटा, राजस्थान येथील अभियंता सुजित स्वामी यांनी रेल्वेकडून 35 रुपये परतावा मिळविण्यासाठी तब्बल 5 वर्षांची लढाई जिंकली. 35 रुपयांच्या परताव्यासाठी दिलेल्या न्यायालयीन लढ्यामुळे तीन लाख लोकांना फायदा होणार आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/h93YZgU
via Source
from Zee24 Taas: India News https://ift.tt/h93YZgU
via Source