Advertisement
महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. अपात्र आमदार तसेच खासदारांचा मुद्दा घटनापीठाकडे पाठवण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले असेल.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/HWIKobC
via Source
from Zee24 Taas: India News https://ift.tt/HWIKobC
via Source