Advertisement
राज्यात यंदाच्या वर्षी 12 वर्षांतील सर्वाधिक मान्सून झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर मान्सूननं परतीची वाट धरली. पण असं असूनही मान्सून जाताजाताही धुमाकूळ घातल असल्याचं पाहायला मिळत आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/HYnOFfP
via Source
from Zee24 Taas: India News https://ift.tt/HYnOFfP
via Source