IIT JEE Main: विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल, व्हायवा होणार असताना आणि बोर्ड परीक्षाही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असताना ही प्रवेश परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा अवधीच मिळणार नाही. त्यामुळे प्रवेश परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलायला हवी’, असे म्हणणे सहाय यांनी मांडले. तसेच ‘प्रवेश परीक्षेच्या पात्रतेसाठी ७५ टक्के गुणांची अट नव्याने घालण्यात आली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/iit-jee-main-be-delayed-mumbai-high-court-decision-will-decide/articleshow/96750799.cms
0 टिप्पण्या