TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले, वेतनाचा तिढा कधी सुटणार?

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनात कायमच अडचणींचा डोंगर उभा राहत असल्याचे चित्र आहे. येथील शिक्षकांचे वेतन कायम उशिरा देण्यात येते असे सांगण्यात येत आहे. दरमहा १५ तारखेपर्यंत शाळांकडून पगाराचे देयक पंचायत समितीकडे पोहोचते. हे देयक शालार्थमध्ये तयार होऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवले जाते.

source https://maharashtratimes.com/career/career-news/teachers-salary-aurangabad-teachers-two-months-salary-stagnant-when-will-the-salary-be-released/articleshow/91053874.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या