Advertisement
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली असून याचा सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे ही महागाई कमी होणार की आपली पण परिस्थिती श्रीलंकेसारखी होणार असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. असे असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एक वक्तव्य केले आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/EsnxiGJ
via Source
from Zee24 Taas: India News https://ift.tt/EsnxiGJ
via Source