TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

परीक्षेचे मूल्यांकन ३० दिवसात होणार, राज्यपालांच्या इशाऱ्यानंतर कुलगुरुंचा निर्णय

University exam: परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत पूर्ण करू असे सांगत, त्यासाठी त्वरित प्राध्यापक पदभरती करा असे म्हटले आहे. कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, विद्यापीठांतर्गत ३४२ महाविद्यालयांमध्ये किमान १२ हजार पात्र व नियमित प्राध्यापक नेमायला हवेत. हे प्राध्यापक जर कॉलेजात कार्यरत नसतील तर ३० दिवसाच्या आत मूल्यांकन पूर्ण करून निकाल जाहीर करणे दिवसेंदिवस हे कठीण होत आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/university-examination-evaluate-within-30-days-vice-chancellor-decision/articleshow/100293179.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या