Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २२ जुलै, २०२३, जुलै २२, २०२३ WIB
Last Updated 2023-07-21T19:49:20Z
careerLifeStyleResults

Parenting Tips : आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे मुलांसाठी उपयुक्त, वाचा सविस्तर

Advertisement
<p style="text-align: justify;"><strong>Parenting Tips : </strong>आजकाल कुटुंब<span style="color: #e03e2d;"><strong><a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/xoiUXYd> संबंध कमकुवत होऊ लागले आहेत. मुलांना आजी-आजोबांसोबत वेळ घालवता येत नाही आणि त्यांचा जो विकास व्हायला हवा तो होत नाही. म्हणूनच मुलांनी आजी-आजोबांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. तसेच नोकरी करणारे पालक, व्यस्त जीवन आणि बदलती जीवनशैली यामुळे मुलांचा आजी-आजोबांशी संबंध तसा येत नाही. मुलांना आजी-आजोबांसोबत जास्त वेळ घालवता येत नाही. अभ्यास, खेळ, अ&zwj;ॅक्टिव्हिटी आणि मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे मुलांना आजी-आजोबांसोबत जास्त वेळ राहता येत नाही. आजी-आजोबा मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतात. मुले त्यांच्यासोबत राहून खूप काही शिकू शकतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व खूप चांगले बनते . आजी-आजोबांची शिकवण त्यांचा आयुष्यत प्रगती करण्यासाठी &nbsp;खूप उपयुक्त ठरते . चला तर जाणून घेऊया मुलांनी आजी आजोबांसोबत वेळ का घालवावा.&nbsp;</p> <h2 style="text-align: justify;"><br />मुले संस्कृती शिकतात&nbsp;</h2> <p style="text-align: justify;">जेव्हा मुलं आजी-आजोबांसोबत जास्त वेळ घालवतात तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबाला समजून घेण्याची संधी मिळते. प्रथा आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते. आजी-आजोबांचा अनुभव मुलांसाठी उपयुक्त आहे. त्यांच्यासोबत मुले सण साजरे करू शकतात आणि त्यांच्या नातेवाईकांबद्दल जाणून घेऊ शकतात.</p> <h2 style="text-align: justify;">मुले सुसंस्कृत होतात&nbsp;</h2> <p style="text-align: justify;">आजी-आजोबांसोबत राहून मुलं चांगल्या गोष्टी शिकतात. मोठ्यांचा आदर करणे, लहानांवर प्रेम करणे, नियमितपणे देवाची प्रार्थना करणे आणि परंपरा समजून घेण. यामुळे त्यांना चांगला माणूस बनण्यास मदत होते.</p> <h2 style="text-align: justify;">आजोबांच्या कथा&nbsp;</h2> <p style="text-align: justify;">आजकाल फार कमी मुलं त्यांच्या आजी-आजोबांच्या कथा ऐकू शकतात. आजी-आजोबा सांगतात त्या कथा, त्यांनी सांगितलेल्या कवितांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. त्यांना नैतिक मूल्ये समजतात आणि भविष्य सुंदर होते.</p> <h2 style="text-align: justify;">मुलं व्यक्त होऊन बोलतात&nbsp;</h2> <p style="text-align: justify;">मुलं काही गोष्टी पालकांना सांगायला लाजतात. पण ते मोकळेपणाने त्यांच्या आजी-आजोबांना सांगतात. यामुळे ते कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडतात. यामुळे मुले तणावग्रस्त होत नाहीत आणि नेहमी आनंदी राहतात.</p> <h2 style="text-align: justify;">एकटेपणा वाटत नाही&nbsp;</h2> <p style="text-align: justify;">आजी-आजोबांसोबत वेळ घालवून मुले आपले विचार मांडतात. यामुळे त्यांना एक मित्र मिळतो आणि त्यांना एकटे वाटत नाही. यामुळे मुले भरकटत नाहीत आणि भावनिकदृष्ट्याही खंबीर होतात . त्याची विचारसरणी सकारात्मक होते. जेव्हा पालक व्यस्त असल्यामुळे मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, तेव्हा आजी-आजोबा ती पोकळी भरून काढतात.</p> <p style="text-align: justify;">&nbsp;</p> <p style="text-align: justify;"><strong>इतर महत्वाच्या बातम्या</strong></p> <p class="article-title " style="text-align: justify;"><a href="https://ift.tt/Kdh8o4J Tips : पावसाळ्यात आजारी पडायचे नसेल तर स्वतःला लावा या सवयी</strong></a></p>
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Parenting Tips : आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे मुलांसाठी उपयुक्त, वाचा सविस्तरhttps://ift.tt/MAluZ63