Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर ०८, २०२३ WIB
Last Updated 2023-10-08T00:49:05Z
careerLifeStyleResults

Health Tips : हेल्दी पदार्थही असू शकतात धोकादायक! जाणून घ्या नाश्त्यात कोणत्या पदार्थ खाऊ नयेत

Advertisement
<p style="text-align: justify;"><strong>Health Tips :</strong> सकाळचा नाश्ता हा दिवसातील महत्त्वाचा नाश्ता मानला जातो. नाश्ता केल्याने आपल्या शरीरात ऊर्जा भरून राहते. सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नये असा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. आजकालच्या व्यस्त जीवनात लोकांना जेवण बनवायला वेळ मिळत नाही. म्हणूनच बहुतेक लोक नाश्त्यासाठी रेडी टू इट फूड खातात.</p> <p style="text-align: justify;">पण तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की, जाणूनबुजून किंवा नकळत आपण त्या आरोग्यदायी गोष्टी नाश्त्यात खात असतो. ज्यामुळे शरीराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे नुकसान होत असते. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्या नाश्त्यामध्ये खाऊ नयेत.</p> <p style="text-align: justify;"><strong>दही</strong></p> <p style="text-align: justify;">दह्यामध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन बी12 मुबलक प्रमाणात आढळतात. पण तुम्हाला माहित आहे का, की सकाळी उठल्याबरोबर दही खाऊ नये. आयुर्वेदात रिकाम्या पोटी दही खाण्यास सक्त मनाई आहे कारण ते आपल्या शरीरात श्लेष्मा निर्माण करते. त्यामुळे यापुढे काहीही न खाता दही खाऊ नका.</p> <p style="text-align: justify;"><strong>लिंबूवर्गीय फळे</strong></p> <p style="text-align: justify;">नाश्त्यामध्ये फळे खाणे खूप फायदेशीर मानले जाते. फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांसह अनेक पोषक घटक असतात. पण नाश्त्यात लिंबूवर्गीय फळे खाऊ नयेत. लिंबूवर्गीय फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने छातीत जळजळ, गॅस आणि इतर समस्या होतात.</p> <p style="text-align: justify;"><strong>व्हाईट ब्रेड</strong></p> <p style="text-align: justify;">व्हाईट ब्रेड हा बहुतेक लोकांच्या नाश्त्याचा महत्त्वाचा भाग असतो. हलक्या अन्नासाठी ब्रेड हा एक चांगला पर्याय आहे पण तो नाश्त्यात खाऊ नका. पांढरा ब्रेड मैद्यापासून बनलेला असते आणि त्यात पोषक तत्वांचे प्रमाण कमी असते.</p> <p style="text-align: justify;"><strong>साखर</strong></p> <p style="text-align: justify;">काहीही न खाता गोड खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाचा धोकाही वाढतो. त्यामुळे न्याहारीमध्ये साखरयुक्त पेये अजिबात समाविष्ट करू नका.</p> <p style="text-align: justify;"><strong>पॅक केलेले अन्न</strong></p> <p style="text-align: justify;">जे लोक काम करतात आणि घरापासून दूर राहतात त्यांना सकाळी जेवण बनवायला वेळ मिळत नाही. असे लोक पॅक केलेल्या पदार्थांचा पर्याय शोधतात. परंतु त्यामध्ये असलेल्या सोडियमच्या प्रमाणामुळे रक्तदाब वाढू शकतो.</p> <p style="text-align: justify;">जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यात या पदार्थांचं सेवन केलं नाही. तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.</p> <p style="text-align: justify;"><strong>टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.&nbsp;</strong></p> <p style="text-align: justify;"><strong>महत्त्वाच्या बातम्या :</strong></p> <p><strong><a href="https://ift.tt/6e5TKDE Tips : सर्दी आणि घसादुखीचा खूप त्रास होतोय? वेळीच वाफ घ्या अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय</a></strong></p>
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : हेल्दी पदार्थही असू शकतात धोकादायक! जाणून घ्या नाश्त्यात कोणत्या पदार्थ खाऊ नयेतhttps://ift.tt/zZMTDct